तरुणाईसाठी संरक्षण मंत्रालयाची ‘अग्निपथ’ योजना!
भारतीय तरुणांना तिन्ही संरक्षण दलांमध्ये दाखल होता यावे, यासाठी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मंगळवार, दि. 14 जून 2022 रोजी अग्निपथ या आकर्षक भरती योजनेची घोषणा केली. देशभक्तीने प्रेरित या... Read more
एलएसीवर टेहळणी वाढविण्याची गरज
कोणत्याही राष्ट्रासाठी गुप्तचर यंत्रणा अत्यंत महत्त्वाची असते. याद्वारे संबंधित राष्ट्राच्या सैन्याला परिपूर्ण सेवा देणे तसेच त्याच्या सीमांचे रक्षण करून आपले ध्येय साध्य करता येते. गुप्तचर... Read more
क्वाड : कायमस्वरुपी शांततेची गरज
संपादकीय टिप्पणी एक प्रभावी यंत्रणा असल्याचे सिद्ध करण्यासाठी क्वाडने (QUAD) युक्रेनमधील संघर्ष संपुष्टात आणण्यासाठी ठोस पावले उचलायला पाहिजेत. टोक्योमध्ये नुकत्याच झालेल्या QUAD बैठकीमध्ये... Read more
आत्मनिर्भर भारत : संरक्षणसंबंधी साहित्याच्या खरेदीसाठी 76,390 कोटींच्या प्रस्तावाला मंजुरी
देशाला आत्मनिर्भर बनविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखालील संरक्षण क्षेत्रासाठीच्या खरेदी व्यवहारांशी संबंधि... Read more
आयएनएस निशंक आणि आयएनएस अक्षय सेवानिवृत्त
देशाची 32 वर्षे गौरवशाली सेवा केल्यानंतर भारतीय नौदलाची निशंक आणि अक्षय ही जहाजे शुक्रवारी (3 जून 2022) सेवानिवृत्त झाली. मुंबईच्या नेव्हल डॉकयार्ड येथे पारंपरिक समारंभात त्यांना निरोप देण्य... Read more
पुण्याच्या रोहनचे घवघवीत यश
केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे (UPSC) घेतलेल्या एकत्रित संरक्षण सेवा परीक्षेचा अंतिम निकाल नुकताच जाहीर झाला. त्यात पुण्याच्या रोहन पेठेने अखिल भारतीय स्तरावर ५ वा क्रमांक मिळवला असून त्याची भ... Read more
श्रीलंका आर्थिक गर्तेतून बाहेर येईल का?
वांशिक हिंसाचारामुळे धुमसणारा श्रीलंका हा देश गेल्या सात-आठ वर्षे स्थिरावत होता. या देशाच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत पर्यटन हा होता. पण कोरोना महामारीचा फटका श्रीलंकेला बसला आणि त्याची आर्थिक... Read more
संरक्षण मंत्रालयातील बदल भारताला जागतिक स्तरावर सामर्थ्यशील बनवेल; संरक्षण मंत्र्यांना विश्वास
संपादकीय टिप्पणी गेल्या काही वर्षांत अनेक आव्हानांचा जागतिक स्थिरतेवर परिणाम झाला आहे. कोविड महामारीमुळे देशांमधील राजकीय विसंवाद वाढला आहे. भारताच्या बाबतीत बोलायचं झालं तर, चीनबरोबर LACचे... Read more
दक्षिण आशियातील अस्थिरता आणि भारताचा आधार
दक्षिण आशियातील बहुतांश देशांमध्ये आर्थिक, सामाजिक आणि राजकीय पातळीवर अस्थिरता पाहायला मिळत आहे. यात सर्वाधिक अडचणीत असलेला देश म्हणजे, श्रीलंका. विदेशी चलनाची गंगाजळी संपुष्टात आल्याने श्री... Read more
‘सुरत’ विनाशिका आणि ‘उदयगिरी’ युद्धनौकेचे जलावतरण
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत भारतीय नौदलाच्या दोन आघाडीच्या युद्धनौका प्रोजेक्ट 15B श्रेणीतील मार्गदर्शित क्षेपणास्त्र विनाशिका ‘सुरत’ आणि प्रोजेक्ट 17A श्रेणीतील... Read more