भारताच्या हक्काचे पाणी पाकिस्तानला मिळणार नाही : पंतप्रधान मोदी
गेल्या महिन्यात जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर, भारताने पाकिस्तान सोबतचा महत्त्वाचा पाणीवाटप करार स्थगित केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी पाकिस्तानला...